Should India accept Islamic State returnees? भारताने इस्लामिक स्टेटमधील (आयएस) परतीच्या स्थलांतरितांना स्वीकारावे का?

२०१६-१८ मध्ये केरळमधील चार महिला आपल्या पतीसमवेत अफगाणिस्तानच्या खोरासन प्रांतात इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सामील होण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचे पती वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ठार झाले आणि स्त्रिया आता अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहेत. अफगाणिस्तानातील अधिकाऱ्यांना या महिलांना भारतात परत करायचे आहे, पण या प्रकरणात भारत सरकारने काय करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे हे सूचित केलेले नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की सुरक्षा एजन्सींनी त्यांना परत न घेण्याचा सल्ला दिला आहे. परदेशी लढाऊ सैनिक त्यांच्या देशांमध्ये परत येण्याबद्दल आंतरराष्ट्रीय कायदे काय म्हणतात? के.पी. फॅबियन आणि कबीर तनेजा यांनी सुहासिनी हैदर यांच्या बरोबर केलेल्या संभाषणात या प्रश्नावर चर्चा केली. संपादित उतारे:

Published by thethinkingtreet3

Writing for self enrichment. Brain with knowledge is true empowerment. Nothing is more satisfying than being a student.

Leave a comment